Popular Posts

Romantic Love Marathi SMS | New Marathi SMS | Mobile Marathi SMS | Marathi SMS GURU



"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं

-- by Sushma


एक तरी मैञीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हिरो होन्ङासुध्दा करिझ्माहून झकास दिसावी एक तरी मैञीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोङ हसावीएक तरी मैञीण असावी कधीतरी सोबत फिरावी 
दोघांना एकञ पाहून गल्लीतल्या सगळ्था पोरांची जिरावी...........by Sushma



मैत्री म्हणजे
पान नसते सुकायला.
मैत्री म्हणजे
फुल नसते कोमेजायला. मैत्री म्हणजे
फळ नसते पिकायंला. मैत्री म्हणजे
फांदि नसते तुटायला. मैत्री म्हणजे
मुळ असते एकमेकांना "आधार" द्यायला !.............by Sushma



शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,हाताने काढलेल्या फुलाला सुगंधकधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्रहोत नाही....................by Sushma




काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण काढण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द,
आणि शब्द बनतात कविता,
खरच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजाच काही औरच असते.........by Sushma



 आठवणी सांभाळनं खुप सोप्पं असतं,
कारण त्या मनात जपुण ठेवता येतात,
पण क्षण सांभाळनं खुप कठीण असतं कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात....by Sushma

1 comment:

  1. तुझ्यापासुन दुर जाताना पाय माझे अडखळले,
    तुझ्या विरह दुखा:त गालावर अश्रुही ओघळले,

    ..
    तुझ्याविना माझ्या आयुष्याला आता काय अर्थ आहे,
    जीथे तु नाही तिथे माझं सारं आयुष्यच व्यर्थ आहे......!!

    ReplyDelete