Popular Posts

Mobile Marathi sms | Marathi SMS | New Marathi SMS


माणसावर जेवढे प्रेम करावे ,
तेवढी ती दूर जातात ,
फुलांना जास्त कवटाळल्यावर ,
पाकळ्याही गळून पडतात ,
ज्याला मनापासून आपले मानले ,
तेच आपल्याला विसरून जातात .
फुले वाळू लागली कि फुलपाखरे देखील सोडून जातात .......by Kashmira

No comments:

Post a Comment